धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - हिंद-दी-चादर म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे ९ वे गुरु श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या त्यागशील जीवनकार्याचा, तत्त्वज्ञानाचा व सामाजिक योगदानाचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, या उदात्त उद्देशाने अल्पसंख्यांक विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समिती, महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हा परिषद धाराशिव (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आल्या. जिल्हा परिषद कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत या स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धांचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
साळुंके म्हणाल्या की, श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांचे जीवन हे त्याग, सत्य आणि मानवतेचे तेजस्वी प्रतीक आहे. त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना धैर्य, मूल्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळते. अशा उपक्रमांमुळे इतिहास जिवंत राहतो आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळते. यावेळी स्पर्धा प्रमुख विस्तार अधिकारी (शिक्षण) रंजना मैंदर्गी, भैरवनाथ कानडे, केंद्र प्रमुख निलेश नागले, लक्ष्मण पाटील, समीर जाधव, बी.एम. आडगळे, समीर सय्यद, सुहास लोमटे, राजाभाऊ गिरी, विनोद जानराव, मुख्याध्यापिका सुनीता इंगळे व राजेंद्र अत्रे आदी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये वक्तृत्व, गायन, चित्रकला व निबंध लेखन स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी रंजना मैंदर्गी यांनी तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी व आभार समीर जाधव यांनी मानले. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या शौर्य, बलिदान, धर्म स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान तसेच सर्व धर्म समभाव व मानवतेचा संदेश प्रभावीपणे मांडला. वक्तृत्व स्पर्धेत ओघवत्या भाषेत विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली. गायन स्पर्धेतून भक्ती व देशप्रेमाची भावना व्यक्त झाली. चित्रकलेतून त्याग व शौर्याचे दृश्यरूप साकारले गेले. तर निबंध लेखनातून विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण व चिंतनशील दृष्टी अधोरेखित झाली.
शौर्य, साधनेचा अद्भुत संगम म्हणजे श्री गुरु तेग बहाद्दूर यांचे जीवनकार्य - कानडे
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - तलवार हातात असूनही मन ध्यानात रमलेले असणे, हेच खरे शौर्य आहे.धर्मासाठी उभे राहताना द्वेष नव्हे तर करुणा ठेवणे, हीच श्री गुरु तेग बहादुर साहेबांची महान शिकवण आहे. धर्म स्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि निर्भयतेसाठी दिलेले त्यांचे बलिदान आजच्या समाजासाठी दीपस्तंभ ठरत असून श्री गुरु तेग बहादुर साहेबांचे योगदान म्हणजे शौर्य आणि साधना यांचा अद्भुत संगम असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य भैरवनाथ कानडे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग व सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यावतीने ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम तसेच श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या गुरुतागदी शताब्दी समागम वर्षानिमित्त आयोजित व्याख्यान व बक्षीस वितरण कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात पार पडला. या कार्यक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहेब यांचे जीवनकार्य या विषयावर प्रमुख व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अमोल ताकभाते हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभाग, लातूर येथील प्रादेशिक उपसंचालक डॉ.तेजस माळवदकर, सचिन नटवे, विकास राठोड, संदेश घुगे आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात आश्रम शाळा क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मैदानी सांघिक तसेच विविध वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. पुढे बोलताना डॉ.माळवदकर म्हणाले की, क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होतात आणि अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तर ताकभाते म्हणाले की, “गुरु तेग बहादुर साहेबांचे बलिदान केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले होते. अशा महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद राठोड यांनी केले.
पळसप गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आणि जिंकणार - लाकाळ
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील पळसप जिल्हा परिषद गटातून शिवसेना-भाजप महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी अजित लाकाळ यांनी मुंबई येथील नंदनवन या शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मी पळसप गटामधून निवडणूक लढणार असून तुमचे आशिर्वाद मिळायला पाहिजेत असे साकडे लाकाळ यांनी घातले. त्यावेळी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तू निवडणूक लढ, जिल्हा परिषदेच्या सभागृहात जा, माझा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आशिर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मी जिल्हा परिषदची निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचा आत्मविश्वास शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी व्यक्त केला. खुद्द पक्षप्रमुखाचे आशिर्वाद असल्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ते कामाला लागले आहेत.
धाराशिव तालुक्यातील पळसप जिल्हा परिषद गटातून शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी पळसप व परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करून त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. विशेष म्हणजे गावोगावी पेवर ब्लॉक बसविण्यासह या भागातील खास शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना राबवावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनापासून मंत्रालय स्तरावरपर्यंत यशस्वी पाठपुरावा करून गावांचा समावेश करून घेतला आहे. तसेच त्यांनी संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनांचा निराधार यांना लाभ मिळवून दिला आहे. तर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासह आरोग्याच्या सुविधा देखील दर्जेदार मिळाव्यात यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारणे व ॲम्बुलन्स करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे १९९२ पासून तेर मुरुड हा राज्यमार्ग पळसपमधून जाणारा आहे. मात्र, पळसपमधील अतिक्रमण काढल्यास कोणत्याही नेत्यांनी पुढाकार घेतला नाही. परंतू, लाकाळ यांनी तो प्रश्न मार्गी लावल्यामुळे गावातून गोळी सारखा असलेला रस्ता रुंद झाला आहे. त्यामुळे गावातील वाहनांची होणारी वाहतूक कोंडी संपली असून प्रवाशांना हा रस्ता सोयीचा झाला आहे. तसेच पळसप गावांतर्गत डांबरीकरणाचे रस्त्यांचे जाळे मजबूत केले आहे. तसेच विद्यमान पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे या मतदारसंघातील रस्ता व इतर कामे करण्यासाठी प्रस्ताव दिला असून ते लवकरच मार्गी लावणार आहेत. लाकाळ यांनी ही कामे ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांनी या मतदारसंघांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा असून प्रत्येक गावी त्यांनी कामाच्या माध्यमातून मोठे नेटवर्क उभा केलेले आहे. त्यामुळे ते या मतदारसंघात निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा सूर नागरिकांमधून निघत आहे.
मुरुम प्रतिनिधी दि.२४ (प्रतिनिधी) - येथील पालिकेच्या स्थायी, पाणी पुरवठा, बांधकाम, महिला बाल कल्याण, नियोजन व विकास आणि स्वच्छता व आरोग्य समिती सभापती निवड प्रक्रिया बिनविरोध दि.२४ जानेवारी रोजी पार पडली.
मुरूम नगर पालिकेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी पालिका सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. पीठासीन अधिकारी म्हणून नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हे होते. यावेळी परंपरेनुसार स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष बापुराव पाटील यांची तर पाणी पुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबरोबरच सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सिद्धरय्या ख्याडे, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी राजेंद्र बेंडकाळे, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी रुपचंद गायकवाड यांची तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी ज्योती शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचा पालिका प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्यासह गटनेते गणेश अंबर, नगरसेवक गौस शेख, सचिन फनेपुरे, अहमद मणियार, नगरसेविका महादेवी बनसोडे, अंकिता अंबुसे, समीना मुल्ला, स्नेहा बंडगर आदींसह भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पालिकेचे सर्व विभागाचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
ढोकी येथील शिवसेने (ठाकरे) च्या युवक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील ढोकी येथील शिवसेना (ठाकरे) च्या अनेक युवक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व युवा नेते मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना (ठाकरे) उदय देशमुख, अभिजित डोलारे, ऋतुराज पुष्कर, क्रांतीराज देशमुख, श्रीराज देशमुख, यशराज तिवारी, आदित्य काळे, पृथिराज सुतार, विशाल पवार, दीपक पवार, अथर्व देशमुख, अर्जुन देशमुख, अजित तिवारी, ओम देशमुख, करण तावरे, अभिजित गपाट, योगेश कदम व मेघराज सुतार यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडू सपकाळ यास प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - शहरातील रहिवाशी व सध्या पुणे येथील छत्रपती शिवाजी क्रिडा संकुल बालेवाडीमध्ये सराव करीत असलेला पिस्तूल नेमबाज चेतन हणमंत सपकाळ यास प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्री कार्यालय व साई (स्पोर्टस एथॉरिटी ऑफ इंडिया) यांच्यावतीने विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये जपान (टोकिया) येथे झालेल्या २५ व्या डेफ ऑलिम्पीकमध्ये चेतन सपकाळ याने २५ मीटर स्पोर्टस पिस्तोलमध्ये ५७३ गुणासह दुसरी रैंक संपादन केली आहे. त्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील एकूण तीन पदकांची कमाई करुन देशाचे, महाराष्ट्राचे व विशेषतः धाराशिव जिल्ह्याचे नांव उज्वल केले आहे.
चेतन सपकाळ याने जाने, २०२६ अखेर राष्ट्रीय पातळीवरील एकूण १४ (तेरा) मेडल्स तर राज्य पातळीवरील तीन मेडल्स संपादन केली आहेत.
त्याच्या या नेत्रदिपक कामगिरीबद्दल पुणे येथील 'गण फॉर ग्लोरी' ऍकाडमीचे संचालक व ऑलिम्पीक पदक विजेते गगन नारंग, राष्ट्रीय रायफल असोशिएशन ऑफ इंडिया, न्यु दिल्लीचे महासचिव पवनसिंग आणि प्रशिक्षक कॅप्टन सी.के. चौधरी (पाटणा) यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या त्यागशील जीवनकार्याचा,तत्त्वज्ञानाचा व सामाजिक योगदानाचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, या उदात्त उद्देशाने अल्पसंख्यांक विभाग तसेच राज्य स्तरीय समागम समिती, महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी यांच्या मार्गदर्शनात यशस्विरीत्या आयोजित करण्यात आल्या. जिल्हा परिषद कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धांचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साळुंके म्हणाल्या की,“ श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांचे जीवन हे त्याग, सत्य आणि मानवतेचे तेजस्वी प्रतीक आहे.त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना धैर्य, मूल्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळते. अशा उपक्रमांमुळे इतिहास जिवंत राहतो आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गीत स्पर्धा प्रमुख विस्तार अधिकारी (शिक्षण) रंजना मैंदर्गी, महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे, केंद्र प्रमुख निलेश नागले, लक्ष्मण पाटील, समीर जाधव, बी.एम. आडगळे, समीर सय्यद, सुहास लोमटे, राजाभाऊ गिरी, विनोद जानराव, मुख्याध्यापिका सुनीता इंगळे व राजेंद्र अत्रे आदी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये वक्तृत्व, गायन, चित्रकला व निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या शौर्य, बलिदान, धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान तसेच सर्वधर्मसमभाव व मानवतेचा संदेश प्रभावीपणे मांडला. वक्तृत्व स्पर्धेत ओघवत्या भाषेत विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली, गायन स्पर्धेतून भक्ती व देशप्रेमाची भावना व्यक्त झाली, चित्रकलेतून त्याग व शौर्याचे दृश्यरूप साकारले गेले, निबंध लेखनातून विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण व चिंतनशील दृष्टी अधोरेखित झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी रंजना मैंदर्गी यांनी तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी व आभार समीर जाधव यांनी मानले.
असाक्षर मुक्त गाव करुन नवभारत साक्षरता कार्यक्रमाला गती द्यावी
धाराशिव,दि.२४ (प्रतिनिधी) - देशाला साक्षरतेच्या दिशेने अधिक सक्षम बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत असून, राज्यात हा कार्यक्रम शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलात आणण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनानिमित्त असाक्षर मुक्त गावाची शपथ घेऊन हा राष्ट्रीय सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व अल्पसाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये केवळ अक्षरओळख मर्यादित न ठेवता, जीवनोपयोगी कौशल्यांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये आर्थिक साक्षरता, कायदे विषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जनजागृती, बाल संगोपन व शिक्षण, कुटूंब कल्याण, व्यवसाय व उपजीविकेची कौशल्ये तसेच कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन आणि स्थानिक नागरिकांना आवड असलेल्या विषयांचा समावेश आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रम” ही योजना दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येत असून ही योजना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण व शहरी भागांमध्ये प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण गाव, कुटूंब व परिसर साक्षर करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. मी अशी शपथ घेतो/घेते की, माझे संपूर्ण कुटुंब व गाव २६ जानेवारी २०२७ पर्यंत साक्षर करीन. मी स्वतः असाक्षर राहणार नाही व इतरांनाही असाक्षर राहू देणार नाही,” अशी साक्षरतेची शपथ सर्व संबंधितांना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) यांनी दिली आहे. २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने साक्षरतेचा हा संकल्प नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरेल. तसेच असाक्षर मुक्त गाव हे ध्येय साकार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मुरुम दि.२४ (प्रतिनिधी) - चित्रपट, साहित्य, नाटक आणि कथा लेखन ही क्षेत्रे केवळ छंद नसून करिअरची मोठी दारे उघडणारी आहेत. मेहनत, कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन असेल तर विद्यार्थ्यांना या क्षेत्रात नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवता येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना योग्य वेळी वाव दिली पाहिजे. प्रत्येकाला जीवनात संधी मिळत असते, या संधीचे सोने करता आले पाहिजे. नाटक हे अभिनयाचे मूळ माध्यम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार संजय कोथळीकर यांनी केले. दरम्यान, स्वयंशासन दिनाचा अनुभव म्हणजे स्वतःच्या कारभाराची पहिली पायरी असल्याची विद्यार्थ्यांना जाणीव झाली.
मुरूम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वयंशासन दिन व निरोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उल्हास घुरघुरे होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. संजय गिरी, मुरूम शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वयंशासन दिनाचे कला शाखेच्या प्राचार्य प्रतीक्षा गावडे, वाणिज्य शाखेच्या रिया जाने, विज्ञान शाखेच्या वैष्णवी हिरमुखे, कला शाखेच्या उपप्राचार्य माही चव्हाण, वाणिज्य शाखेच्या सुजाता जोशी, विज्ञान शाखेच्या ज्ञानेश्वरी सुरवसे, पर्यवेक्षक रुपाली महामुनी, दिक्षा मुदकण्णा, श्रष्टी कट्टटे, स्नेहल येवले आदी उपस्थित होते. प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी संजय कोथळीकर यांचा परिचय प्रा. विश्वजीत अंबर यांनी करून दिला. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी उल्हास घुरघुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना गुरुवर्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा कधीही विसर न पडता ते संस्कार, मूल्य घेऊन आयुष्यभर जगून स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव रोशन केले पाहिजे. प्रा. सतिश रामपुरे, प्रा. अजित सूर्यवंशी, प्रा. अमोल गायकवाड, प्रा. बिभीषण बंडगर, प्रा. दिपक सांगळे, प्रा. रत्नदीप वाकडे, प्रा. नारायण सोलंकर, प्रा. दयानंद राठोड, प्रा. रेखा उण्णद, प्रा. सरस्वती तपसाळे, प्रा. माधुरी नरगिडे, प्रा. साक्षी महामुनी आदींनी पुढाकार घेतला. स्वयंशासनदिनी विद्यार्थ्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या सांभाळून शालेय कामकाज यशस्वीरीत्या पार पाडले. विद्यार्थ्यांनी वर्गनियंत्रण, प्रार्थनासभा, उपस्थिती व शिस्त राखण्याची जबाबदारी घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उमाकांत महामुनी यांनी तर सूत्रसंचालन साक्षी गोटगे यांनी व आभार सायली कांबळे यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - धाराशिव नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समितींच्या सभापती पदांच्या निवडी दि.२४ डिसेंबर रोजी बिनविरोध पार पडल्या. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.
या निवडीत स्थायी समिती अध्यक्षपदी नगराध्यक्षा नेहा काकडे, आरोग्य व स्वच्छता समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी अभिजित काकडे, नियोजन व विकास समिती अध्यक्षपदी आकाश तावडे, पाणी पुरवठा व जलनि:सारण समिती अध्यक्षपदी विलास लोंढे, क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक समिती अध्यक्षपदी प्रवीण माळी, महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी वैशालीताई सुशांत सोनवणे तर उपसभापतीपदी दिपाली धनंजय पाटील यांची निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी कामकाज पाहिले.
M.S.NEWS.
जिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धेस मोठा प्रतिसाद
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - हिंद-दी-चादर म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे ९ वे गुरु श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या त्यागशील जीवनकार्याचा, तत्त्वज्ञानाचा व सामाजिक योगदानाचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, या उदात्त उद्देशाने अल्पसंख्यांक विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समिती, महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हा परिषद धाराशिव (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आल्या. जिल्हा परिषद कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत या स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धांचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
साळुंके म्हणाल्या की, श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांचे जीवन हे त्याग, सत्य आणि मानवतेचे तेजस्वी प्रतीक आहे. त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना धैर्य, मूल्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळते. अशा उपक्रमांमुळे इतिहास जिवंत राहतो आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळते. यावेळी स्पर्धा प्रमुख विस्तार अधिकारी (शिक्षण) रंजना मैंदर्गी, भैरवनाथ कानडे, केंद्र प्रमुख निलेश नागले, लक्ष्मण पाटील, समीर जाधव, बी.एम. आडगळे, समीर सय्यद, सुहास लोमटे, राजाभाऊ गिरी, विनोद जानराव, मुख्याध्यापिका सुनीता इंगळे व राजेंद्र अत्रे आदी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये वक्तृत्व, गायन, चित्रकला व निबंध लेखन स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी रंजना मैंदर्गी यांनी तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी व आभार समीर जाधव यांनी मानले. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या शौर्य, बलिदान, धर्म स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान तसेच सर्व धर्म समभाव व मानवतेचा संदेश प्रभावीपणे मांडला. वक्तृत्व स्पर्धेत ओघवत्या भाषेत विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली. गायन स्पर्धेतून भक्ती व देशप्रेमाची भावना व्यक्त झाली. चित्रकलेतून त्याग व शौर्याचे दृश्यरूप साकारले गेले. तर निबंध लेखनातून विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण व चिंतनशील दृष्टी अधोरेखित झाली.
4 minutes ago | [YT] | 0
View 0 replies
M.S.NEWS.
शौर्य, साधनेचा अद्भुत संगम म्हणजे श्री गुरु तेग बहाद्दूर यांचे जीवनकार्य - कानडे
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - तलवार हातात असूनही मन ध्यानात रमलेले असणे, हेच खरे शौर्य आहे.धर्मासाठी उभे राहताना द्वेष नव्हे तर करुणा ठेवणे, हीच श्री गुरु तेग बहादुर साहेबांची महान शिकवण आहे. धर्म स्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि निर्भयतेसाठी दिलेले त्यांचे बलिदान आजच्या समाजासाठी दीपस्तंभ ठरत असून श्री गुरु तेग बहादुर साहेबांचे योगदान म्हणजे शौर्य आणि साधना यांचा अद्भुत संगम असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य भैरवनाथ कानडे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग व सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यावतीने ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम तसेच श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या गुरुतागदी शताब्दी समागम वर्षानिमित्त आयोजित व्याख्यान व बक्षीस वितरण कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात पार पडला. या कार्यक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहेब यांचे जीवनकार्य या विषयावर प्रमुख व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अमोल ताकभाते हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभाग, लातूर येथील प्रादेशिक उपसंचालक डॉ.तेजस माळवदकर, सचिन नटवे, विकास राठोड, संदेश घुगे आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात आश्रम शाळा क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मैदानी सांघिक तसेच विविध वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. पुढे बोलताना डॉ.माळवदकर म्हणाले की, क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होतात आणि अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तर ताकभाते म्हणाले की, “गुरु तेग बहादुर साहेबांचे बलिदान केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले होते. अशा महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद राठोड यांनी केले.
10 minutes ago | [YT] | 0
View 0 replies
M.S.NEWS.
पळसप गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आणि जिंकणार - लाकाळ
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील पळसप जिल्हा परिषद गटातून शिवसेना-भाजप महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी अजित लाकाळ यांनी मुंबई येथील नंदनवन या शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मी पळसप गटामधून निवडणूक लढणार असून तुमचे आशिर्वाद मिळायला पाहिजेत असे साकडे लाकाळ यांनी घातले. त्यावेळी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तू निवडणूक लढ, जिल्हा परिषदेच्या सभागृहात जा, माझा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आशिर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मी जिल्हा परिषदची निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचा आत्मविश्वास शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी व्यक्त केला. खुद्द पक्षप्रमुखाचे आशिर्वाद असल्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ते कामाला लागले आहेत.
धाराशिव तालुक्यातील पळसप जिल्हा परिषद गटातून शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी पळसप व परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करून त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. विशेष म्हणजे गावोगावी पेवर ब्लॉक बसविण्यासह या भागातील खास शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना राबवावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनापासून मंत्रालय स्तरावरपर्यंत यशस्वी पाठपुरावा करून गावांचा समावेश करून घेतला आहे. तसेच त्यांनी संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनांचा निराधार यांना लाभ मिळवून दिला आहे. तर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासह आरोग्याच्या सुविधा देखील दर्जेदार मिळाव्यात यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारणे व ॲम्बुलन्स करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे १९९२ पासून तेर मुरुड हा राज्यमार्ग पळसपमधून जाणारा आहे. मात्र, पळसपमधील अतिक्रमण काढल्यास कोणत्याही नेत्यांनी पुढाकार घेतला नाही. परंतू, लाकाळ यांनी तो प्रश्न मार्गी लावल्यामुळे गावातून गोळी सारखा असलेला रस्ता रुंद झाला आहे. त्यामुळे गावातील वाहनांची होणारी वाहतूक कोंडी संपली असून प्रवाशांना हा रस्ता सोयीचा झाला आहे. तसेच पळसप गावांतर्गत डांबरीकरणाचे रस्त्यांचे जाळे मजबूत केले आहे. तसेच विद्यमान पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे या मतदारसंघातील रस्ता व इतर कामे करण्यासाठी प्रस्ताव दिला असून ते लवकरच मार्गी लावणार आहेत. लाकाळ यांनी ही कामे ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांनी या मतदारसंघांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा असून प्रत्येक गावी त्यांनी कामाच्या माध्यमातून मोठे नेटवर्क उभा केलेले आहे. त्यामुळे ते या मतदारसंघात निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा सूर नागरिकांमधून निघत आहे.
21 minutes ago | [YT] | 0
View 0 replies
M.S.NEWS.
मुरुम पालिकेच्या विषय समिती सभापती निवडी बिनविरोध
मुरुम प्रतिनिधी दि.२४ (प्रतिनिधी) - येथील पालिकेच्या स्थायी, पाणी पुरवठा, बांधकाम, महिला बाल कल्याण, नियोजन व विकास आणि स्वच्छता व आरोग्य समिती सभापती निवड प्रक्रिया बिनविरोध दि.२४ जानेवारी रोजी पार पडली.
मुरूम नगर पालिकेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी पालिका सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. पीठासीन अधिकारी म्हणून नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हे होते. यावेळी परंपरेनुसार स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष बापुराव पाटील यांची तर पाणी पुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबरोबरच सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सिद्धरय्या ख्याडे, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी राजेंद्र बेंडकाळे, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी रुपचंद गायकवाड यांची तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी ज्योती शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचा पालिका प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्यासह गटनेते गणेश अंबर, नगरसेवक गौस शेख, सचिन फनेपुरे, अहमद मणियार, नगरसेविका महादेवी बनसोडे, अंकिता अंबुसे, समीना मुल्ला, स्नेहा बंडगर आदींसह भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पालिकेचे सर्व विभागाचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
38 minutes ago | [YT] | 0
View 0 replies
M.S.NEWS.
ढोकी येथील शिवसेने (ठाकरे) च्या युवक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील ढोकी येथील शिवसेना (ठाकरे) च्या अनेक युवक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व युवा नेते मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना (ठाकरे) उदय देशमुख, अभिजित डोलारे, ऋतुराज पुष्कर, क्रांतीराज देशमुख, श्रीराज देशमुख, यशराज तिवारी, आदित्य काळे, पृथिराज सुतार, विशाल पवार, दीपक पवार, अथर्व देशमुख, अर्जुन देशमुख, अजित तिवारी, ओम देशमुख, करण तावरे, अभिजित गपाट, योगेश कदम व मेघराज सुतार यांचा समावेश आहे.
2 hours ago | [YT] | 0
View 0 replies
M.S.NEWS.
आंतरराष्ट्रीय खेळाडू सपकाळ यास प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - शहरातील रहिवाशी व सध्या पुणे येथील छत्रपती शिवाजी क्रिडा संकुल बालेवाडीमध्ये सराव करीत असलेला पिस्तूल नेमबाज चेतन हणमंत सपकाळ यास प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्री कार्यालय व साई (स्पोर्टस एथॉरिटी ऑफ इंडिया) यांच्यावतीने विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये जपान (टोकिया) येथे झालेल्या २५ व्या डेफ ऑलिम्पीकमध्ये चेतन सपकाळ याने २५ मीटर स्पोर्टस पिस्तोलमध्ये ५७३ गुणासह दुसरी रैंक संपादन केली आहे. त्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील एकूण तीन पदकांची कमाई करुन देशाचे, महाराष्ट्राचे व विशेषतः धाराशिव जिल्ह्याचे नांव उज्वल केले आहे.
चेतन सपकाळ याने जाने, २०२६ अखेर राष्ट्रीय पातळीवरील एकूण १४ (तेरा) मेडल्स तर राज्य पातळीवरील तीन मेडल्स संपादन केली आहेत.
त्याच्या या नेत्रदिपक कामगिरीबद्दल पुणे येथील 'गण फॉर ग्लोरी' ऍकाडमीचे संचालक व ऑलिम्पीक पदक विजेते गगन नारंग, राष्ट्रीय रायफल असोशिएशन ऑफ इंडिया, न्यु दिल्लीचे महासचिव पवनसिंग आणि प्रशिक्षक कॅप्टन सी.के. चौधरी (पाटणा) यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
2 hours ago | [YT] | 0
View 1 reply
M.S.NEWS.
हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त
जिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या त्यागशील जीवनकार्याचा,तत्त्वज्ञानाचा व सामाजिक योगदानाचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, या उदात्त उद्देशाने अल्पसंख्यांक विभाग तसेच राज्य स्तरीय समागम समिती, महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी यांच्या मार्गदर्शनात यशस्विरीत्या आयोजित करण्यात आल्या. जिल्हा परिषद कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला.
स्पर्धांचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साळुंके म्हणाल्या की,“ श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांचे जीवन हे त्याग, सत्य आणि मानवतेचे तेजस्वी प्रतीक आहे.त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना धैर्य, मूल्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळते. अशा उपक्रमांमुळे इतिहास जिवंत राहतो आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गीत स्पर्धा प्रमुख विस्तार अधिकारी (शिक्षण) रंजना मैंदर्गी, महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे, केंद्र प्रमुख निलेश नागले, लक्ष्मण पाटील, समीर जाधव, बी.एम. आडगळे, समीर सय्यद, सुहास लोमटे, राजाभाऊ गिरी, विनोद जानराव, मुख्याध्यापिका सुनीता इंगळे व राजेंद्र अत्रे आदी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये वक्तृत्व, गायन, चित्रकला व निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या शौर्य, बलिदान, धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान तसेच सर्वधर्मसमभाव व मानवतेचा संदेश प्रभावीपणे मांडला. वक्तृत्व स्पर्धेत ओघवत्या भाषेत विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली, गायन स्पर्धेतून भक्ती व देशप्रेमाची भावना व्यक्त झाली, चित्रकलेतून त्याग व शौर्याचे दृश्यरूप साकारले गेले, निबंध लेखनातून विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण व चिंतनशील दृष्टी अधोरेखित झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी रंजना मैंदर्गी यांनी तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी व आभार समीर जाधव यांनी मानले.
2 hours ago | [YT] | 0
View 0 replies
M.S.NEWS.
असाक्षर मुक्त गाव करुन नवभारत साक्षरता कार्यक्रमाला गती द्यावी
धाराशिव,दि.२४ (प्रतिनिधी) - देशाला साक्षरतेच्या दिशेने अधिक सक्षम बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत असून, राज्यात हा कार्यक्रम शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलात आणण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनानिमित्त असाक्षर मुक्त गावाची शपथ घेऊन हा राष्ट्रीय सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व अल्पसाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात येत आहे.
या कार्यक्रमामध्ये केवळ अक्षरओळख मर्यादित न ठेवता, जीवनोपयोगी कौशल्यांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये आर्थिक साक्षरता, कायदे विषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जनजागृती, बाल संगोपन व शिक्षण, कुटूंब कल्याण, व्यवसाय व उपजीविकेची कौशल्ये तसेच कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन आणि स्थानिक नागरिकांना आवड असलेल्या विषयांचा समावेश आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रम” ही योजना दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येत असून ही योजना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण व शहरी भागांमध्ये प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण गाव, कुटूंब व परिसर साक्षर करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. मी अशी शपथ घेतो/घेते की, माझे संपूर्ण कुटुंब व गाव २६ जानेवारी २०२७ पर्यंत साक्षर करीन. मी स्वतः असाक्षर राहणार नाही व इतरांनाही असाक्षर राहू देणार नाही,” अशी साक्षरतेची शपथ सर्व संबंधितांना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) यांनी दिली आहे. २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने साक्षरतेचा हा संकल्प नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरेल. तसेच असाक्षर मुक्त गाव हे ध्येय साकार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
2 hours ago | [YT] | 0
View 0 replies
M.S.NEWS.
नाटक हे अभिनयाचे मूळ माध्यम - नाटककार कोथळीकर
मुरुम दि.२४ (प्रतिनिधी) - चित्रपट, साहित्य, नाटक आणि कथा लेखन ही क्षेत्रे केवळ छंद नसून करिअरची मोठी दारे उघडणारी आहेत. मेहनत, कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन असेल तर विद्यार्थ्यांना या क्षेत्रात नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवता येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना योग्य वेळी वाव दिली पाहिजे. प्रत्येकाला जीवनात संधी मिळत असते, या संधीचे सोने करता आले पाहिजे. नाटक हे अभिनयाचे मूळ माध्यम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार संजय कोथळीकर यांनी केले. दरम्यान, स्वयंशासन दिनाचा अनुभव म्हणजे स्वतःच्या कारभाराची पहिली पायरी असल्याची विद्यार्थ्यांना जाणीव झाली.
मुरूम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वयंशासन दिन व निरोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उल्हास घुरघुरे होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. संजय गिरी, मुरूम शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वयंशासन दिनाचे कला शाखेच्या प्राचार्य प्रतीक्षा गावडे, वाणिज्य शाखेच्या रिया जाने, विज्ञान शाखेच्या वैष्णवी हिरमुखे, कला शाखेच्या उपप्राचार्य माही चव्हाण, वाणिज्य शाखेच्या सुजाता जोशी, विज्ञान शाखेच्या ज्ञानेश्वरी सुरवसे, पर्यवेक्षक रुपाली महामुनी, दिक्षा मुदकण्णा, श्रष्टी कट्टटे, स्नेहल येवले आदी उपस्थित होते. प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी संजय कोथळीकर यांचा परिचय प्रा. विश्वजीत अंबर यांनी करून दिला. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी उल्हास घुरघुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना गुरुवर्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा कधीही विसर न पडता ते संस्कार, मूल्य घेऊन आयुष्यभर जगून स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव रोशन केले पाहिजे. प्रा. सतिश रामपुरे, प्रा. अजित सूर्यवंशी, प्रा. अमोल गायकवाड, प्रा. बिभीषण बंडगर, प्रा. दिपक सांगळे, प्रा. रत्नदीप वाकडे, प्रा. नारायण सोलंकर, प्रा. दयानंद राठोड, प्रा. रेखा उण्णद, प्रा. सरस्वती तपसाळे, प्रा. माधुरी नरगिडे, प्रा. साक्षी महामुनी आदींनी पुढाकार घेतला. स्वयंशासनदिनी विद्यार्थ्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या सांभाळून शालेय कामकाज यशस्वीरीत्या पार पाडले. विद्यार्थ्यांनी वर्गनियंत्रण, प्रार्थनासभा, उपस्थिती व शिस्त राखण्याची जबाबदारी घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उमाकांत महामुनी यांनी तर सूत्रसंचालन साक्षी गोटगे यांनी व आभार सायली कांबळे यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2 hours ago | [YT] | 0
View 0 replies
M.S.NEWS.
धाराशिव नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - धाराशिव नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समितींच्या सभापती पदांच्या निवडी दि.२४ डिसेंबर रोजी बिनविरोध पार पडल्या. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.
या निवडीत स्थायी समिती अध्यक्षपदी नगराध्यक्षा नेहा काकडे, आरोग्य व स्वच्छता समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी अभिजित काकडे, नियोजन व विकास समिती अध्यक्षपदी आकाश तावडे, पाणी पुरवठा व जलनि:सारण समिती अध्यक्षपदी विलास लोंढे, क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक समिती अध्यक्षपदी प्रवीण माळी, महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी वैशालीताई सुशांत सोनवणे तर उपसभापतीपदी दिपाली धनंजय पाटील यांची निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी कामकाज पाहिले.
2 hours ago | [YT] | 0
View 0 replies
Load more