भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंडवर आयोजित ध्वजारोहण समारंभात उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना अर्पण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशाच्या गौरवशाली संविधानाला अभिवादन करण्यात आले तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर शहीदांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, पत्रकार व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत नागरिकांना संबोधित करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या समानता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांमुळे भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उभी आहे. प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर असून मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र गतिमान विकासाकडे वाटचाल करत आहे.
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याने ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मितीची संधी निर्माण केली आहे.
जिल्ह्यात कृषी, आरोग्य, डिजिटल प्रशासन व पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. सव्वा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ₹१,४०९ कोटींचे पीककर्ज वितरित करण्यात आले असून प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून ₹१७७.१७ कोटी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, ‘मिशन उभारी’ अंतर्गत ७०० कुटुंबांना आधार, ‘पोकरा’ योजनेत ५५९ गावे, तसेच डिजिटल सेवा, सेवोत्तम पोर्टल व ई-मित्र चॅटबोटसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आरोग्य, महिला सक्षमीकरण, पंचायत, रोजगार, सिंचन व शिक्षण क्षेत्रात विविध योजनांद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. “विकसित भारत २०४७” या संकल्पपूर्तीसाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनी शासन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विकास मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस दल, वन विभाग, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यवतमाळ शहरातील जांब रोडवरील हॉटेल व्हेनेशियन येथे बंजारा समाज बांधवांच्या वतीने आयोजित बंजारा समाज सहविचार बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.या बैठकीस उपस्थित राहून बंजारा समाजातील विविध प्रश्न, अडचणी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.
यावेळी समाजातील महंत, राज्यातील विविध संघटनेचे,पक्षाचे प्रमख पदाधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६ : प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेच्या कॉर्नर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत महालधाम व वडाळी परिसरात शिवसेनेच्या वतीने भव्य कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले. या सभांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत शिवसेनेची विकासाभिमुख भूमिका, पारदर्शक प्रशासनाची बांधिलकी आणि लोककल्याणकारी धोरणे प्रभावीपणे मांडण्यात आली. या प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक उमेदवार ॲड. कार्तिक गजभिये, शारदा पेंदाम आणि वर्षा भोयर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
सभेत बोलताना वक्त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेचे उमेदवार केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर जनतेची निष्ठेने सेवा करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शिवसेना हा फक्त आश्वासनांचा पक्ष नसून, दिलेले शब्द कृतीत उतरवणारा पक्ष आहे, हे शिवसेनेने वेळोवेळी सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत ५०० हून अधिक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींसाठी मोफत शिक्षण, गॅस सिलेंडरवरील सवलत, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांमुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सध्या नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे, शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यास अमरावती महानगरपालिकेतील विकासकामांना निश्चितच वेग मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अमरावती शहरात आजवर विविध पक्षांची सत्ता येऊन गेली, मात्र अनेक मूलभूत प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून शिवसेनेच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन करण्यात आले. येत्या १५ तारखेला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. या सभेला शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका, उमेदवार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
काल अमरावती येथील शिवसेना प्रचार कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार कार्यालयातील कामकाज, संघटनेची तयारी तसेच निवडणूक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामकाजाबाबत यावेळी विचारविनिमय झाला.
यावेळी माजी खासदार शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, शिवसेना उपनेत्या प्रीतिताई बंड, प्रशांत महाजन तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे शिवसेनेच्या पूर्व व पश्चिम विदर्भातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा करून आवश्यक दिशा व मार्गदर्शन केले.
यावेळी मंत्री उदय सामंत,राज्यमंत्री आशिष जयस्वाल,आनंद अडसूळ,वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचा ‘स्टार प्रचारक’ म्हणून बहुमान दिल्याबद्दल पक्षाचे व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार!
Sanjay Rathod
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#SunetraPawar #Shivsena #maharashtra
1 week ago | [YT] | 86
View 0 replies
Sanjay Rathod
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंडवर आयोजित ध्वजारोहण समारंभात उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना अर्पण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशाच्या गौरवशाली संविधानाला अभिवादन करण्यात आले तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर शहीदांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, पत्रकार व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत नागरिकांना संबोधित करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या समानता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांमुळे भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उभी आहे. प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर असून मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र गतिमान विकासाकडे वाटचाल करत आहे.
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याने ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मितीची संधी निर्माण केली आहे.
जिल्ह्यात कृषी, आरोग्य, डिजिटल प्रशासन व पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. सव्वा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ₹१,४०९ कोटींचे पीककर्ज वितरित करण्यात आले असून प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून ₹१७७.१७ कोटी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, ‘मिशन उभारी’ अंतर्गत ७०० कुटुंबांना आधार, ‘पोकरा’ योजनेत ५५९ गावे, तसेच डिजिटल सेवा, सेवोत्तम पोर्टल व ई-मित्र चॅटबोटसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आरोग्य, महिला सक्षमीकरण, पंचायत, रोजगार, सिंचन व शिक्षण क्षेत्रात विविध योजनांद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. “विकसित भारत २०४७” या संकल्पपूर्तीसाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनी शासन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विकास मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस दल, वन विभाग, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2 weeks ago | [YT] | 57
View 0 replies
Sanjay Rathod
सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Republicday #indian #26january2026
2 weeks ago | [YT] | 135
View 0 replies
Sanjay Rathod
यवतमाळ शहरातील जांब रोडवरील हॉटेल व्हेनेशियन येथे बंजारा समाज बांधवांच्या वतीने आयोजित बंजारा समाज सहविचार बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.या बैठकीस उपस्थित राहून बंजारा समाजातील विविध प्रश्न, अडचणी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.
यावेळी समाजातील महंत, राज्यातील विविध संघटनेचे,पक्षाचे प्रमख पदाधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
2 weeks ago | [YT] | 118
View 0 replies
Sanjay Rathod
शिवराय घडविणारी महान माता, स्वराज्याची आद्य शिल्पकार राजमाता जिजाऊ मासाहेब त्यांच्या जयंतीनिमित्त कर्तृत्व, धैर्य आणि मातृशक्तीला विनम्र अभिवादन.
#राजमाता_जिजाऊ_मासाहेब
4 weeks ago | [YT] | 129
View 1 reply
Sanjay Rathod
अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६ : प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेच्या कॉर्नर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत महालधाम व वडाळी परिसरात शिवसेनेच्या वतीने भव्य कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले. या सभांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत शिवसेनेची विकासाभिमुख भूमिका, पारदर्शक प्रशासनाची बांधिलकी आणि लोककल्याणकारी धोरणे प्रभावीपणे मांडण्यात आली.
या प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक उमेदवार ॲड. कार्तिक गजभिये, शारदा पेंदाम आणि वर्षा भोयर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
सभेत बोलताना वक्त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेचे उमेदवार केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर जनतेची निष्ठेने सेवा करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शिवसेना हा फक्त आश्वासनांचा पक्ष नसून, दिलेले शब्द कृतीत उतरवणारा पक्ष आहे, हे शिवसेनेने वेळोवेळी सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत ५०० हून अधिक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींसाठी मोफत शिक्षण, गॅस सिलेंडरवरील सवलत, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांमुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
सध्या नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे, शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यास अमरावती महानगरपालिकेतील विकासकामांना निश्चितच वेग मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अमरावती शहरात आजवर विविध पक्षांची सत्ता येऊन गेली, मात्र अनेक मूलभूत प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून शिवसेनेच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन करण्यात आले.
येत्या १५ तारखेला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.
या सभेला शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका, उमेदवार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
1 month ago | [YT] | 92
View 0 replies
Sanjay Rathod
काल अमरावती येथील शिवसेना प्रचार कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार कार्यालयातील कामकाज, संघटनेची तयारी तसेच निवडणूक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामकाजाबाबत यावेळी विचारविनिमय झाला.
यावेळी माजी खासदार शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, शिवसेना उपनेत्या प्रीतिताई बंड, प्रशांत महाजन तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
1 month ago | [YT] | 141
View 0 replies
Sanjay Rathod
नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे शिवसेनेच्या पूर्व व पश्चिम विदर्भातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा करून आवश्यक दिशा व मार्गदर्शन केले.
यावेळी मंत्री उदय सामंत,राज्यमंत्री आशिष जयस्वाल,आनंद अडसूळ,वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
1 month ago | [YT] | 78
View 0 replies
Sanjay Rathod
महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचा ‘स्टार प्रचारक’ म्हणून बहुमान दिल्याबद्दल पक्षाचे व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार!
1 month ago | [YT] | 107
View 0 replies
Sanjay Rathod
आज यवतमाळ येथील निवासस्थानी दारव्हा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदावर निवडून आलेले मा. सुनील नामदेवराव चिरडे यांनी सदिच्छा भेट घेतली.
या वेळी त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
1 month ago | [YT] | 170
View 0 replies
Load more